उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात वन हक्क कायदा २००६ च्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात तसेच जळगाव, धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या विविध विषयासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे