घनसावंगी: मुलानेच केली वडिलांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या…
आईच्या मृत्यूनंतर वडील दुसरे लग्न करत असल्याचा राग मनात धरून मु
जालन्यात मुलानेच वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या मृत्यूनंतर वडील दुसरे लग्न करत असल्याचा राग मनात धरून मुलानेच वडिलांचा खून केल्याचे उघड झाले आहे. अंबड तालुक्यातील रुई येथील या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण जालना जिल्हा हादरला आहे. या प्रकरणी तीर्थपुरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मुलगा आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. विशाल दिलीप राजगुरू असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,