येरवडा परिसरातील बाजार भागात शनिवार व रविवार रोजी होणाऱ्या प्रचंड ट्राफिक जाममुळे नागरिक हैराण झाले आहेत. अरुंद रस्ते, बेशिस्त पार्किंग, फेरीवाले आणि वाढती वाहनसंख्या यामुळे बाजारात शिरणे व बाहेर पडणे अवघड होत आहे. रुग्णवाहिका, शालेय वाहने तसेच कामगारांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा वाहतू