मा. नामदार आरोग्यमंत्री महोदय आदरणीय प्रकाश आबिटकर साहेब यांचा महत्वपूर्ण निर्णय, महाराष्ट्रातील सर्व आजारी असणाऱ्या वृद्धांना आरोग्यसेवा देण्यात येणार असून त्यांच्यासाठी रुग्णालयामध्ये राखीव खाटा ठेवण्यात येणार आहेत आणि त्यांची सेवा करण्यात येणार आहे