आज सोमवार दोन मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने माहिती देण्यात आली की 15 मार्च पर्यंत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जमाबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे सदरील आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील आदेश काढण्यात आला आहे अशी माहिती आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सदरील माहिती माध्यमांना आज रोजी देण्यात आली आहे.