चवदार तळे सत्याग्रहाच्या शतकपूर्ती निमित्त २०२७ हे वर्ष सामाजिक अधिष्ठानाचे वर्ष म्हणून साजरे करावे आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला सामाजिक समतेचा हुंकार देशभरात पोहोचवावा अशी मागणी रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेत केली.
रोहा: चवदार तळे सत्याग्रहाच्या शतकपूर्ती निमित्त २०२७ हे वर्ष सामाजिक अधिष्ठानाचे वर्ष म्हणून साजरे करावे
खा सुनील तटकरे - Roha News