तुमसर शहरातील हनुमान नगर आणि माता नगर येथील मुक्ताबाई कन्या प्राथमिक शाळेच्या आवारातील अंगणवाडी केंद्राची इमारत गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ जीर्ण झाली असून, भेगा पडलेल्या भिंतींमधून आणि तुटलेल्या छतामधून पावसाळ्यात पाणी शिरत असल्याने २५ ते ३० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान होत आहे. तुटलेल्या विद्युत उपकरणांमुळे वीजपुरवठा खंडित होत असतो. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने, अंगणवाडी सेविकांनी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अमित मेश्राम...