शेतकऱ्यांच्या पूरपीढतांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना शिवसेना उबाठाच्या वतीने निवेदनातून साकडे
एकीकडे जगाच्या पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांच्या गौरव करायचा आणि दुसरीकडे हक्काच्या मदतीसाठी त्याला सरकारी उंबर्डे जिजवायला लावायचे असा दुजाभाव महाराष्ट्र सरकारकडून होत असल्याचा आरोप करून लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे तर मेजून 2025 आणि सप्टेंबर ऑक्टोंबर 2025 मधील अस्मानी संकटामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तसेच कृषी साहित्याचे अनुदान तात्काळ देण्याच्या मागणीसाठी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना तारीख 20 एप्रिल रोजी निवेदनातून मागणी केली आहे