आज १३ डिसेंबर शनिवार रोजी दुपारी ३ वाजुन ११ मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांनी मागील चार वर्षांपासून कृषी यंत्रे तसेच अवजारांवर मिळणारे अनुदान, सुक्ष्म सिंचन योजनेतील अनुदान, मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रियेचे अनुदान, फलोत्पादन योजनेतील अनुदान, शेततळ्यासाठीचे अनुदान इत्यादी प्रकारचे अनुदान मिळण्याबाबत केलेले सुमारे ४८ लाख अर्ज शासनाकडे विना कार्यवाही पडून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध कृषी अनुदानाच्या योजनांची प्रतीक्षा लागली आहे. या संदर्भात शासनाने काय कार्यवाही