राज्य सरकारमध्ये युतीबाबत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही स्थानिक परिस्थितीची समीकरण पाहता त्या त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा नेत्यांनी ठरवला आहे अशी माहिती माणिकराव कोकाटे यांनी भुसावळ येथे आज दिनांक १० नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता माहिती