नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेती रखरून गेली आहे पिके वाहून गेले होते तर जनावरे मृत्युमुखी पडली असल्याने सरकारने दिलेल्या मदतीत शेतकऱ्यांची काहीही भागणार नाही असे म्हणत आजरोजी दुपारी शेतकऱ्यांच्या विविध भागांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित मोर्चासाठी आलेले शेतकऱ्यांचे रविकांत तूपकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दुपारी 3:15च्या सुमारास म्हणाले की लबाडाचे अवतान जेवल्याशिवाय खरं नसते म्हणत हे सरकार लबाड असल्याचा आरोप केले आहेत.