माणिक काम बळवंत नगर शिवराज बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे बिबट्याने आतापर्यंत कुत्रे मांजरी व म्हशी आणि जनावरे हे पळून नेऊन त्यांचा पुढच्या पाडला आहे येथील शेतकरी शेतात घर बांधून राहतात त्यांना आपल्या उदरनिर्वासाठी दूध विक्रीसाठी यावे लागते मात्र बिबट्याच्या मुक्त वावरामुळे ते भयभीत झाल्या असून त्यांना आता बाहेर पडले मुश्किल झाले आहे त्यामुळे वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे