देश विरोधी शक्तींवर कारवाई करण्याची मागणी करत प्रशासन आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे लाल किल्ला स्फोटानंतर देशभरात पुन्हा दहशतवादी कारवायांचा सपाटा लावला असून स्थानिक पातळीवर मिळणारे बनावट कागदपत्रांचे आणि नागरिकांचा सहाय्यही सर्वात मोठा संकट आहे गेल्या काही वर्षात अहिल्यानगर मालेगाव पुणे अमरावती अकोला या भागात रोहिंगे आणि नागरिकांना बनावट आधार कार्ड जात प्रमाणपत्र आणि नागरिकत्व मिळाल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत