दुसऱ्याला कमी लेखून आपण कधीही मोठे होत नाही. ज्यांची जनसामान्यांच्या सुखदुःखाशी नाळ जोडलेली असते अशांनाच नागरिक आपल्या आपले नेतृत्व करू देतात. 2014 पासून सलग राज्यातील जनतेने त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली. राज्याची आणि देशाची प्रगती नियमानुकुल करायची, कोणत्याही चुकीच्या मार्गांचा अवलंब करायचा नाही. अशा नेतृत्वाचे नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस असे वक्तव्य वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले आहे.