बचत गटामार्फत तयार करण्यात येणाऱ्या विविध वस्तू बाजारपेठेत टिकतील अशा स्वरूपाच्या तसेच गुणवत्तापूर्ण व स्पर्धात्मक स्वरुपाच्या असाव्या. यामुळे गटाच्या वस्तूंना बाजारपेठ मिळून महिलांना आर्थिक संपन्न होता येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.