जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दोघांची आत्महत्या झाल्याची घटना घडली असून विविध पोलीस स्टेशन अंतर्गत घटना घडली आहे त्याच नूतन मध्ये दोन युतीचा समावेश असल्याची माहिती आहे ग्रामीण भागात सर्वांनी आत्महत्या केली असून त्यापैकी तिघांनी गळफास घेऊन तर एकाने विष प्राशन करून जीवन संपवले अंजनगाव सुर्जी धारणी कुरा आणि मोर्शी ठाण्याच्या आधी त्या घटना घडल्या आहेत.