शासकीय हमी केंद्रावर लादण्यात असलेल्या विविध अटी व खाजगी बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे.यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले असून तालुक्यातील शेतकरी भाव वाढीच्या प्रतीक्षेत असल्याची प्रतिक्रिया आज दिनांक 16 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी दिली आहे.