जालना: सरकारने सरसकट गुन्हे मागे घेण्याचा शब्द दिलेला आहे,सरसकटच गुन्हे मागे घ्यावे लागते, मराठ्यांसाठी मि खंबीर, गुन्हे कसे मा
Jalna, Jalna | Apr 12, 2026 सरकारने सरसकट गुन्हे मागे घेण्याचा शब्द दिलेला आहे,सरसकटच गुन्हे मागे घ्यावे लागते, मराठ्यांसाठी मि खंबीर, गुन्हे कसे मागे घेतले जात नाही ते मि बघतो- मनोज जरांगे यांचा ईशारा.. गुन्हे मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरणार-जरांगे मि सरकार विरोधात सतत आंदोलनं करून 850 पेक्षा जास्त गुन्हे मागे घ्यायला लावलेत देवेंद्र फडणवीस जरी शब्दापासून बदलले असले तरी मि बदलणार नाही-जरांगे राहिलेल्या गुन्ह्याबाबत विभागीय समितीचा अहवाल सरका