भाजपा मध्ये कुठल्याही पद्धतीचे बंड झालं नव्हतं : ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांनी परत घेतले:पालकमंत्री पंकज भोयर,भाजपातील दोन ते तीन उमेदवार त्या पदाकरता इच्छुक होते आणि ते कॅपेबल सुद्धा होते,अंतिम क्षणी पक्षाने एक उमेदवार निवडण्याचा निर्णय घेतला त्यापूर्वी काही लोकांचे फॉर्म भरून झाले होते,आणि आज ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांनी परत घेतले असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिली आहे.