रावेर तालुक्यातील पाल शिवारातील शेत गट नंबर २७१ मध्ये २९ नोव्हेंबर २०२१ रोजी घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, उडीदाची दाळीची भाजी खाण्याचे म्हटल्याच्या रागावरून झालेल्या किरकोळ वादातून मुलाने आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी भुसावळ जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता आरोपी दिनेश उर्फ शिवा अनाज्या बारेला याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे