काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि सुनील केदार यांच्यात झालेला वाद हा चव्हाट्यावर आहे.. आणि काँग्रेसची मानसिकता देखील निवडणुका लढण्याची दिसत नाही.. बहुतांश ठिकाणी भाजप आणि शिवसेना यांचीच मैत्रीपूर्ण लढत दिसत आहे.. लढत या दोन्ही पक्षात असून काँग्रेस तिसऱ्या नंबर वर गेली आहे.. असे चित्र एकंदरीत दिसत आहे.अशी प्रतिक्रिया मंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली आहे