भारत मुक्ती मोर्चा तर्फे दिनांक 19 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजातपासून वर्धातील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते.उडीसा येथे भारत मुक्ती मोर्चा व बामसेफ तर्फे राष्ट्रीय अधिवेशनाचे परवानगी नाकारण्यात आल्याने त्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले.