Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: कर्जमाफीवरील अटी रद्द करा; 29 जूनला छत्रपती संभाजीनगरात शेतकर्‍यांचा आक्रोश मोर्चा : आमदार रोहित पवार

Jalna, Jalna | Jun 27, 2026
कर्जमाफीच्या निर्णयामध्ये सरकारने घातलेल्या अटी तातडीने रद्द कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी येत्या 29 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे शेतकर्‍यांचा भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली. शनिवार दि. 27 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ते जालना येथील एका कार्यक्रमात बोलत होते. पंढरपूर येथे झालेल्या अन्नत्याग आंदोलनावेळी सरकारचे प्रतिनिधी तथा मंत्री गिरीश महाजन यांनी अधिवेशनापूर्वी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते.