इगतपुरी | गौण खनिज उत्खनन संदर्भातील महसूलच्या नियमांचा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे जेसीबी चालक-मालकांनी सोमवारी ((दि. ८) तहसीलदार अभिजीत बारवकर यांना निवेदन देऊन चर्चा केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बांध व माती वाहून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपले बांध व्यवस्थित करण्यासाठी जेसीबीचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र महसूल विभागाच्या नियमांमुळे शेतकरी व जेसीबी मालक मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळेे त्यांनी तहसील कार्यालय गाठून प्रशासनासमोर आपल्या व्यथा
मांड