''आ. चंद्रकांत पाटील यांनी विकासाबाबत न बोलता फक्त खडसेंचे नाव घेऊन त्यांचा फायदा करून घेतला !'' असा आरोप केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी बुधवारी 3 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता केला. तर, शिवसेनेच्या दादागिरीमुळे नगरपंचायतीच्या मतदानावर परिणाम झाला असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.