यवतमाळ जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेग आला आहे. मात्र गेल्या दोन दिवसांत तब्बल १५ उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतल्याने राजकीय समीकरण बदलणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.जिल्ह्यातील दहा नगरपरिषद आणि एक नगरपंचायतीमध्ये बुधवारीपासून अर्ज मागे घेण्यास सुरूवात झाली. केवळ शहरातील सात नगरपरिषदांमध्येच १३ जणांनी अर्ज मागे घेतले. तर पुन्हा एक उमेदवार नगराध्यक्षपदासाठी अयोग्य ठरल्याने त्याचा