वर्धा: चतुरवर्णापैकी सर्वोच्च वर्ण जो आहे त्यांचीच ठेवा, मग म्हणतील बाकीच्यांनी येऊ नका,फक्त दक्षिणा पेटित टाका:सपकाळ
शपथ घेतलेला माणूस अशा पद्धतीने हा विषय मांडू शकतो हे काही नवीन नाही,यांना अशा प्रकारचे वक्तव्य करण्यासाठीच ठेवलेले आहे,सुरुवातीला सांगतील एकाच धर्माच्या लोकांची दुकान ठेवा, पुढे जाऊन सांगतील चतुर वर्णांपैकी दोनच वर्णांचे ठेवा,मग म्हणतील चतुरवर्णापैकी सर्वोच्च वर्ण जो आहे त्यांचीच ठेवा, मग म्हणतील बाकीच्यांनी येऊ नका, दुकाने लावू नका फक्त दक्षिणा पेटीत दक्षिणा टाका अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्यावर दिली