हिंगोली पत्नीच्या वादात नांदायला का पाठवत नाही असे जावई सतरा म्हणत असल्याने त्याविषयी विचार करण्यासाठी गेलेल्या सासरा आणणे मेव्हण्याने जावयाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना तालुक्यातील भटसावंगी येथे 19 नोव्हेंबर रोजी घडली असून सदर या घटनेची माहिती 22 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजताच्या दरम्यान प्राप्त झाली या बातमीचा तपास पालघर पोलीस करीत आहेत