इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसामुळे भात शेतीचे व इतर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अग्रेसर काढणं काढल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळण्यास मुलं होत आहे ज्या शेतकऱ्यांनी अग्रेसर काढले नाहीये त्या शेतकऱ्याने तात्काळ अग्रेसर काढून घ्यावे जेणेकरून नुकसान भरपाई तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा होईल व त्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती याद्वारे मिळेल