जालना: शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी रावसाहेब दानवे यांची पोलीस अधीक्षकांची भेट
Jalna, Jalna | Jun 19, 2026 जालना : शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांची भेट घेऊन कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी केली. शहरात अलीकडच्या काळात खून, दरोडे, चोरी, दगडफेक आणि पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दत्तनगर परिसरातील सिंधी कॉलनी परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या दगडफेकीत काही नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर खास