वर्धा: वारंवार विजेचा पुरवठा खंडीत होत असल्याने अडेगाव महापारेषणच्या सब स्टेशनवर शेकडो नागरिकांचा ठिया
Wardha, Wardha | Sep 19, 2025 वारंवार विजेचा पुरवठा खंडीत होत असल्याने घेतला निर्णय,देवळी तालुक्यातील अडेगाव येथील घटना,देवळी तालुक्यातील गौळ व परिसरातील अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे व चार महिन्यांपासून वारंवार हा विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांनी घेतला निर्णय युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.