सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा या कारणामुळे अकोल्यातील धामना येथील युवा शेतकऱ्याने विष प्राशन करून आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे... अरविंद विठ्ठल भांबेरे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज असल्याचं माहिती आहे.. त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.. अरविंद हे अल्पभूधारक शेतकरी असून सततची नापिकी, शेती पुरामुळे वाहून गेली होती.. आणि शेतीमालाला मिळत नसलेले भाव यामुळे ते अडचणीत सापडले असल्याची माहितीसमोर