जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रेसाठी आवश्यक असलेली जमीन आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे पिंपळदरी येथे होणारी येडूबाई यात्रेसाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येला समाज बांधव उपस्थित राहतात मात्र ही यात्रा ज्या ठिकाणी भरते ती वनविभागाच्या मालकीची जमीन काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून शेतीसाठी वापरात आणली होती त्यामुळे यात्रेच्या आयोजनासाठी या संदर्भात ज्ञानेश्वर अहिरे यांनी प्रशासनाकडे तक्रार आणि पाठपुरावा केला होता अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार यात्रा काळात संबंधित जमीन भिल्ल समाजाला मिळाली