नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्ताने सानुग्रह अनुदान देण्याच्या नावाखाली कर्मचाऱ्यांच्या पगारातून 15 दिवसांचे वेतन कपात करून सुमारे 25 लाख रुपयांचा कथेत आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला या प्रकरणाचे तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी बाजार समितीचे गेटमन सुलक्षण मेहत्रे यांनी केली आहे याप्रकरणी त्यांनी पणन संचालक उपजिल्हा निबंध तसेच कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे