आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री या आल्यास त्यांना शेतकरी संताप्त पाहायला मिळाले यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता संत प्रतिक्रिया दिल्या असून जिल्ह्यात नुकसान भरपाई अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात झाली आहे तर आता या जिल्हाधिकारी समाविष्ट केला मात्र तालुकास्तरावर अनेक मंडळे यातून वगळण्यात आली आहे यामुळे शेतकऱ्यांनी थेट आपल्या बांधावरच प्रतिक्रिया दिल्या असून तर काहींनी अमरावती येथे प्रतिक्रिया दिले आहे.