सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला असून राज्यातील पुणेn, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांसाठी तब्बल ₹१३४६ कोटी ३० लाख रुपयांचा मदतनिधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीपैकी बीड जिल्ह्यासाठी ₹ १०२ कोटी ६३ लाख रुपये वितरित होणार आहेत . शासन निर्णय १६ ऑक्टोबर २०२५ नुसार ही मदत मंजूर करण्यात आली आहे. अशी माहिती शुक्रवारी जिल्हाधिकारी