जिल्हाभरातील वेगवेगळ्या नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या मात्र निवडणुकीचा निकाल लागणे अपेक्षित असताना कोर्टाच्या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रिया अडचणीत येत आहे दहा डिसेंबरच्या पूर्वी निवडणूक निकाल लागणे गरजेचे असताना तसे होताना दिसून येत नाही असा घनाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक संदर्भात लगावला आहे कोर्टाचा अपमान हा दहा तारखे नंतर होणार निवडणूक आयोगाने आपला निर्णय दहा तारखेपूर्वीच द्यायला हवा असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.