उदगीर शहरातील ट्रॉफीकची समस्या ही सुटता सुटेना,ट्रॉफीकच्या समस्या मुळे वाहनधारकांना तर मोठा त्रास सहन करावा लागतो त्याच बरोबर सामान्य नागरिकांनाही ट्रॉफीकच्या समस्याना सामोरे जावे लागत आहे, ट्रॉफीकची समस्या सोडवण्यासाठी प्रशासनान हतबल झालाय का असाही प्रश्न नेहमी उपस्थित होतेय,वेळोवेळी प्रशासनाकडे उदगीर शहरातील ट्रॉफीकच्या समस्या मांडल्या परंतू प्रशासनान ट्रॉफीकची समस्या सोडवण्यासाठी सपशेल अपयशी ठरलाय ट्रॉफीकच्या समस्यामुळे वाहनधारकांच्या व नागरिकांच्या नाके नऊ आले आहे