केळापूर: बोटोनी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली पाहणी
यवतमाळ जिल्ह्यातील बोटोनी व करणवाडी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी पाहणी केली व प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले.