आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान आनंद नगरी येथे बोलताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले भाजपासाठी आणि भाजप कार्यकर्त्यासाठी अच्छे दिन आलेले आहे. मला भाजप शिवाय कोणाचाही फोन येत नाही काँग्रेसवाले मला विसरून गेलेत नांदेड शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये भाजपची सत्ता कुठल्याही परिस्थितीत आलीच पाहिजे. आनंद नगर येथे भाषणामध्ये बोलताना अशोकराव चव्हाण म्हणाले