अहिल्यानगर शहरातील वाढत्या वाहतूक समस्येमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे कोटी चौकापासून ते मार्केट जाणारे जड वाहतूक बंद करण्याची त्यांनी मागणी केली आहे