“यवतमाळ जिल्ह्यात निवडणुकीआधी मोठा वाद उफाळला आहे. जिल्ह्यात निवडणूक रणधुमाळी चांगलीच तापली आहे. पण चर्चेत आहेत नेते नव्हे… तर त्यांचे नातलग! मंत्री उईके,मोघे,इंद्रनील नाईकआणि इतर मोठ्या नेत्यांचे नातलग थेट आखाड्यात,तर अनेक जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर ठेवले गेल्याची तीव्र नाराजी स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे. कार्यकर्ते जुबानी “वर्षानुवर्षं पक्षासाठी मेहनत केली… पण तिकीट मात्र नेत्यांच्या सग्यासोयांना?”जिल्ह्यात सध्या हा मुद्दा