जालना: श्रीमद् भगवद्गीतेचा मुख्य विषय युद्ध नसून
ब्रह्मविद्या- अॅड. चिदंबरेश्वर महाराज साखरे..
जालन्यात श्रीमद्भगवद्गीता ज्ञा
Jalna, Jalna | May 30, 2026 श्रीमद् भगवद्गीतेचा मुख्य विषय युद्ध नसून ब्रह्मविद्या- अॅड. चिदंबरेश्वर महाराज साखरे.. जालन्यात श्रीमद्भगवद्गीता ज्ञानयज्ञाला उत्साहात सुरुवात.. आज दिनांक 30 शनिवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना/ भगवद्गीतेचा मुख्य विषय युद्ध नाही, तर 'ब्रह्मविद्या' आहे. सामान्यतः जनतेला वाटते की भगवंताने अर्जुनाला रणांगणावर युद्ध करायला सांगितले, त्यामुळे गीतेचा विषय युद्ध असावा. परंतु, प्रत्येक अध्यायाच्या समाप्तीनंतर आपण 'ब्रह्मविद्यायाम्' असे म्हणतो. त्यामुळे भगवद्गीतेचा खरा