Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: श्रीमद् भगवद्गीतेचा मुख्य विषय युद्ध नसून ब्रह्मविद्या- अ‍ॅड. चिदंबरेश्वर महाराज साखरे.. जालन्यात श्रीमद्भगवद्गीता ज्ञा

Jalna, Jalna | May 30, 2026
श्रीमद् भगवद्गीतेचा मुख्य विषय युद्ध नसून ब्रह्मविद्या- अ‍ॅड. चिदंबरेश्वर महाराज साखरे.. जालन्यात श्रीमद्भगवद्गीता ज्ञानयज्ञाला उत्साहात सुरुवात.. आज दिनांक 30 शनिवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना/ भगवद्गीतेचा मुख्य विषय युद्ध नाही, तर 'ब्रह्मविद्या' आहे. सामान्यतः जनतेला वाटते की भगवंताने अर्जुनाला रणांगणावर युद्ध करायला सांगितले, त्यामुळे गीतेचा विषय युद्ध असावा. परंतु, प्रत्येक अध्यायाच्या समाप्तीनंतर आपण 'ब्रह्मविद्यायाम्' असे म्हणतो. त्यामुळे भगवद्गीतेचा खरा
जालना: श्रीमद् भगवद्गीतेचा मुख्य विषय युद्ध नसून ब्रह्मविद्या- अ‍ॅड. चिदंबरेश्वर महाराज साखरे.. जालन्यात श्रीमद्भगवद्गीता ज्ञा - Jalna News