जिल्हा परिषद च्या निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना राजकारणी लोकांच्या कार्यकर्त्यांची ही निवडणूक आता आहे आता नेत्यांची निवडणूक संपल्या असून आता ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला सध्या वेग आला आहे दरम्यान अकोल्याच्या जिल्हा परिषद वर येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही 40 जागांनी निवडून येऊ असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजप आणि वंचित चा सुपळा साफ केला जाणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला काट्याची टक्कर देण्याचा यावरून दिसून येतोय.