आज दिनांक 10 डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान धर्माबाद तालुक्यातील कारेगाव फाटा येथे बच्चू कडू म्हणालेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या साखर कारखाना शेतकऱ्यांना 2300 हमीभाव देत आहे, म्हणजे पुऱ्या हिंदुस्थानात अशोकराव चव्हाण यांच्या कारखाना सगळ्यात गरीब आहे, अशोकराव चव्हाण ही सगळ्यात गरीब आहे बच्चू कडू म्हणालेत