उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कुलस्वामिनी मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या दुरुस्तीही केल्या नाहीत, आणि आज राजकीय स्वार्थासाठी हे दोन्ही ठाकरे बंधू देवीच्या मंदिरात गेले का??? अशी टीका आज बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली.