मी कुणावर टीका टिपणी करण्यासाठी आलेलो नाही, कुणाला उत्तर देण्यासाठी आलेलो नाही, कुणाची उणी धोनी काढण्याकरिता आलेलो नाही, मी पालघरमध्ये नरेंद्र मोदीजींच्या विकासाचा संदेश घेऊन आपल्यासमोर आलो असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.