कृषी कायद्यांविअकोल्यात किसान मोर्चाच तीन कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाकडून देशव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. दिल्ली सीमावर्ती शेतकरी आंदोलनाला पाच वर्षे पूर्ण होत असताना 736 शेतकऱ्यांच्या शहादतीची आठवण करून देत केंद्र सरकारने दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण नसल्याचा आरोप करण्यात आला. अकोल्यात 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय किसान युनियनतर्फे धरणे आंदोलन होणार असून कर्जमुक्ती, हमीभाव कायदा, वीज रस्ते अशी विविध प्रश्न आहेत.