मुकुंद नगर परिसरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपाधीक्षक दिलीप टीपारसे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचा आवाहन केलं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये कायदा आणि संस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे अशी माहिती पोलीस उपाधीक्षक दिली टी परसे यांनी प्रसार माध्यमांना दिली