नेहमी आपल्या वक्तव्याने चर्चित राहणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्याने चर्चेत आले आहे. यावेळी त्यांनी उपस्थिताना संबोधित करताना भाजप नेत्यांचे कान टोचले आहे. तसेच जुन्या कार्यकर्त्यांची आठवण ठेवा असे वक्तव्य त्यांनी यादरम्यान केले आहे.